प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती* दिना निमित्त वरळी मध्ये *"वॉल पेंटिंग"* ची स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये स्वराज याने विविध मार्गांद्वारे महिलांवर होणा-या अत्याचारा पासुन महिलांना वाचवा"* हा संदेश देत वॉल पेंटिग केली होती त्यामध्ये त्याला प्रथम क्रमांक मिळवला.आमदार श्री सुनिलजी शिंदे यांनी भेट दिली स्वराजने काढलेल्या वॉल पेंटिगची पाहणी करून त्याचे कौतुक केले.
